
राजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरुच आहे. गोकुळपुरीत झालेल्या हिंसाचारात पोलिस कॉन्स्टेबलसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जाफराबाद आणि मौजपुरमध्ये सोमवारी सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये हिंसाचार उसळला होता. दिल्लीत आजही तणाव कायम आहे. >> ब्रह्मपुरी भागात दोन गटात दगडफेक >> दिल्लीतील इशान्य भागात तणाव