https://ift.tt/otlgnBR
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झालाय. त्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, यावरून भाजप श्रेय लाटत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर किल्ल्यांच्या संवर्धनावरूनही लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.
Tuesday, July 15, 2025
Home
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई
Tags
# Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
Share This
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News