पुणे: सध्या देशात 'कॅब' आणि एनआरसीचा मुद्दा गाजत आहे. या विषयांना वेगवेगळे कंगोरे आहेत ते समजून घेतलं पाहिजे. यांचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी अशी खेळी खेळली आहे की, आर्थिक मंदीवरून सगळं लक्ष दुसरीकडे वळवलं आहे, असा उपरोधिक टोला मनसे अध्यक्ष यांनी लगावला आहे. इतर देशांतील नागरिकांना सामावून घ्यायला भारत काही धर्मशाळा नाही, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.
https://ift.tt/38ZsLWm