'महाराष्ट्रात मोदी व शहांनी असत्याचे राज्य चालवल्याने...', गांधी विचारांवरुन ठाकरेंचा हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 4, 2024

'महाराष्ट्रात मोदी व शहांनी असत्याचे राज्य चालवल्याने...', गांधी विचारांवरुन ठाकरेंचा हल्लाबोल

https://ift.tt/7nrwIPe
Shivsena Slams PM Modi: "धार्मिक विद्वेष घडवून राजकारण करणे हा विचार गांधींनी कधीच दिला नव्हता, पण हिंदू-मुसलमानांत तंटा निर्माण करून राजकारणात ‘रोटी’ शेकण्याचे काम मोदी करीत आहेत."