
मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. लाइव्ह अपडेट्स: >> >> शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचं नवं ट्विट; लढत राहण्याचे दिले संकेत >> >> काँग्रेसच्या आमदारांची आज मुंबईत बैठक, भूमिकेकडे सर्वांचं लक्ष >> >> राज्यात सरकार स्थापनेसाठी आजचा दिवस निर्णायक