मुंबई: राज्यात काल १६०६ नवीन करोनाबाधित सापडल्याने राज्यातील करोनाबाधितांची सख्या ३० हजार ७०६ झाली आहे. तर काल एकूण ५२४ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. जाणून घेऊया या विषयीच्या घडामोडी... >> औरंगाबादमध्ये ३२ वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू >> नाशिकमध्ये आज आणखी करोनाचे ४ नवे रुग्ण सापडले >> लॉकडाऊनच्या काळात काम मिळत नसल्याने एका बांधकाम मजुराची आत्महत्या; कोल्हापूर येथील धक्कादायक घटना >> लॉकडाउनमुळे कलाकारांसमोर आर्थिक समस्यांचा डोंगर >> करोना: राज्याने ३० हजारचा टप्पा ओलांडला; १६०६ नवे रुग्ण >> पुण्यातून आणखी १ लाख २१ हजार यूपी, बिहारींना परतायचंय गावी! >> नागपुरात करोनाचा पाचवा बळी; ३३८ पैकी १९८ रुग्ण झाले पूर्ण बरे >> मुंबई: करोनामुळं मृत्यू झालेल्या बेस्ट कामगारांच्या वारसांना नोकरी
https://ift.tt/2LzlsKn