मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस उलटल्यानंतरही भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाचा पेच न सुटल्यानं अखेर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं राज्यात आता घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देतात की अन्य काही मार्ग अवलंबतात, त्याकडं आता लक्ष लागलं आहे. लाइव्ह अपडेट्स: >> 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजपवर पुन्हा टीका >> देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय पेच वाढला
https://ift.tt/2K2BAUz